कृष्णाच्या तोंडात अख्खं जग!


Whole Universe In Little Krishna Mouth

This story is originally from Shrimadbhagwatpuran dashamaskandha and eighth Adhyay

अथ नवमोऽध्यायः
श्रीशुक उवाच
एकदा गृहदासीषु यशोदा नन्दगेहिनी । कर्मान्तरनियुक्तासु निर्ममन्थ स्वयं दधि ।।१
यानि यानीह गीतानि तद्बालचरितानि च । दधिनिर्मन्थने काले स्मरन्ती तान्यगायत ।।२
क्षौमं वासः पृथुकटितटे बिभ्रती सूत्रनद्धं पुत्रस्नेहस्नुतकुचयुगं
जातकम्पं च सुभ्रूः ।
रज्ज्वाकर्षश्रमभुजचलत्-
कंकणौ कुण्डले च
स्विन्नं वक्त्रं कबरविगल-
न्मालती निर्ममन्थ ।।३
तां स्तन्यकाम आसाद्य मथ्नन्तीं जननीं हरिः ।
गृहीत्वा दधिमन्थानं न्यषेधत् प्रीतिमावहन् ।।४
तमंकमारूढमपाययत् स्तनं
स्नेहस्तुतं सस्मितमीक्षती मुखम् । अतृप्तमुत्सृज्य जवेन सा यया- वुत्सिच्यमाने पयसि त्वधिश्रिते ।।५
संजातकोपः स्फुरितारुणाधरं
संदश्य दद्भिर्दधिमन्थभाजनम् ।
भित्त्वा मृषाश्रुर्दृषदश्मना रहो
जघास हैयंगवमन्तरं गतः ।।६
उत्तार्य गोपी सुशृतं पयः पुनः
प्रविश्य संदृश्य च दध्यमत्रकम् ।
भग्नं विलोक्य स्वसुतस्य कर्म त-
ज्जहास तं चापि न तत्र पश्यती ।।७
उलूखलाङ्ग्रेरुपरि व्यवस्थितं
मर्काय कामं ददतं शिचि स्थितम् ।
हैयंगवं चौर्यविशंकितेक्षणं
निरीक्ष्य पश्चात् सुतमागमच्छनैः ।।८
तामात्तयष्टिं प्रसमीक्ष्य सत्वर-
स्ततोऽवरुह्यापससार भीतवत् । गोप्यन्वधावन्न यमाप योगिनां
क्षमं प्रवेष्टुं तपसेरितं मनः ।।९
अन्वञ्चमाना जननी बृहच्चल-
च्छ्रोणीभराक्रान्तगतिः सुमध्यमा ।
जवेन विस्रंसितकेशबन्धन-
च्युतप्रसूनानुगतिः परामृशत् ।।१०
कृतागसं तं प्ररुदन्तमक्षिणी कषन्तमंजन्मषिणी स्वपाणिना । उद्वीक्षमाणं भयविह्वलेक्षणं
हस्ते गृहीत्वा भिषयन्त्यवागुरत् ।।११
त्यक्त्वा यष्टिं सुतं भीतं विज्ञायार्भकवत्सला । इयेष किल तं बधुं दाम्नातद्वीर्यकोविदा ।।१२
न चान्तर्न बहिर्यस्य न पूर्वं नापि चापरम् । पूर्वापरं बहिश्चान्तर्जगतो यो जगच्च यः ।।१३
तं मत्वाऽऽत्मजमव्यक्तं मर्त्यलिंगमधीक्षजम् । गोपिकोलूखले दाम्ना बबन्ध प्राकृतं यथा ।।१४
तद् दाम बध्यमानस्य स्वार्भकस्य कृतागसः । द्वयङ्गुलोनमभूत्तेन सन्दधेऽन्यच्च गोपिका ।।१५
यदाऽऽसीत्तदपि न्यूनं तेनान्यदपि सन्दधे ।
तदपि द्वयङ्गुलं न्यूनं यद् यदादत्त बन्धनम् ।।१६
एवं स्वगेहदामानि यशोदा सन्दधत्यपि ।
गोपीनां सुस्मयन्तीनां स्मयन्ती विस्मिताभवत् ।।१७
स्वमातुः स्विन्नगात्राया विस्रस्तकबरस्रजः । दृष्ट्वा परिश्रमं कृष्णः कृपयाऽऽसीत् स्वबन्धने ।।१८
एवं संदर्शिता ह्यंग हरिणा भृत्यवश्यता । स्ववशेनापि कृष्णेन यस्येदं सेश्वरं वशे ।।१९
नेमं विरिंचो न भवो न श्रीरप्यंगसंश्रया । प्रसादं लेभिरे गोपी यत्तत् प्राप विमुक्तिदात् ।।२०
नायं सुखापो भगवान् देहिनां गोपिकासुतः । ज्ञानिनां चात्मभूतानां यथा भक्तिमतामिह ।।२१
कृष्णस्तु गृहकृत्येषु व्यग्रायां मातरि प्रभुः । अद्राक्षीदर्जुनौ पूर्वं गुह्यकौ धनदात्मजौ ।।२२
पुरा नारदशापेन वृक्षतां प्रापितौ मदात् ।
नलकूबरमणिग्रीवाविति ख्यातौ श्रियान्वितौ ।। २३ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे गोपीप्रसादो नाम
नवमोऽध्यायः ।।९।।

अथ दशमोऽध्यायः
राजोवाच
कथ्यतां भगवन्नेतत्तयोः शापस्य कारणम् । यत्तद् विगर्हितं कर्म येन वा देवर्षेस्तमः ।।१
श्रीशुक उवाच
रुद्रस्यानुचरौ भूत्वा सुदृप्तौ धनदात्मजौ । कैलासोपवने रम्ये मन्दाकिन्यां मदोत्कटौ ।।२
वारुणीं मदिरां पीत्वा मदाघूर्णितलोचनौ । स्त्रीजनैरनुगायद्भिश्चेरतुः पुष्पिते वने ।।३
अन्तः प्रविश्य गंगायामम्भोजवनराजिनि । चिक्रीडतुर्युवतिभिर्गजाविव करेणुभिः ।।४
यदृच्छया च देवर्षिर्भगवांस्तत्र कौरव । अपश्यन्नारदो देवौ क्षीबाणौ समबुध्यत ।।५
तं दृष्ट्वा व्रीडिता देव्यो विवस्त्राः शापशंकिताः । वासांसि पर्यधुः शीघ्रं विवस्त्रौ नैव गुह्यकौ ।।६
तौ दृष्ट्वा मदिरामत्तौ श्रीमदान्धौ सुरात्मजौ । तयोरनुग्रहार्थाय शापं दास्यन्निदं जगौ ।।७
नारद उवाच
न ह्यन्यो जुषतो जोष्यान् बुद्धिभ्रंशो रजोगुणः ।
श्रीमदादाभिजात्यादिर्यत्र स्त्री द्यूतमासवः ।।८
हन्यन्ते पशवो यत्र निर्दयैरजितात्मभिः । मन्यमानैरिमं देहमजरामृत्यु नश्वरम् ।।९
देवसंज्ञितमप्यन्ते कृमिविद्भस्मसंज्ञितम् । भूतध्रुक् तत्कृते स्वार्थं किं वेद निरयो यतः ।।१०
देहः किमन्नदातुः स्वं निषेक्तुर्मातुरेव च । मातुः पितुर्वा बलिनः क्रेतुरग्नेः शुनोऽपि वा ।।११
एवं साधारणं देहमव्यक्तप्रभवाप्ययम् । को विद्वानात्मसात् कृत्वा हन्ति जन्तूनृतेऽसतः ।।१२
असतः श्रीमदान्धस्य दारिद्रयं परमञ्जनम् । आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते ।।१३
यथा कण्टकविद्धांगो जन्तोर्नेच्छति तां व्यथाम् । जीवसाम्यं गतो लिङ्गैर्न तथाविद्धकण्टकः ।।१४
दरिद्रो निरहंस्तम्भो मुक्तः सर्वमदैरिह ।
कृच्छ्रे यदृच्छयाऽऽप्नोति तद्धि तस्य परं तपः ।।१५
नित्यं क्षुत्क्षामदेहस्य दरिद्रस्यान्नकांक्षिणः ।
इन्द्रियाण्यनुशुष्यन्ति हिंसापि विनिवर्तते ।।१६
दरिद्रस्यैव युज्यन्ते साधवः समदर्शिनः । सद्भिः क्षिणोति तं तर्षं तत आराद् विशुद्धयति ।।१७
साधूनां समचित्तानां मुकुन्दचरणैषिणाम् । उपेक्ष्यैः किं धनस्तम्भैरसद्भिरसदाश्रयैः ।।१८
तदहं मत्तयोर्माध्व्या वारुण्या श्रीमदान्धयोः । तमोमदं हरिष्यामि स्त्रैणयोरजितात्मनोः ।।१९
यदिमौ लोकपालस्य पुत्रौ भूत्वा तमः प्लुतौ । न विवाससमात्मानं विजानीतः सुदुर्मदौ ।।२०
अतोऽर्हतः स्थावरतां स्यातां नैवं यथा पुनः । स्मृतिः स्यान्मत्प्रसादेन तत्रापि मदनुग्रहात् ।।२१
वासुदेवस्य सान्निध्यं लब्ध्वा दिव्यशरच्छते । वृत्ते स्वर्लोकतां भूयो लब्धभक्ती भविष्यतः ।।२२
श्रीशुक उवाच
एवमुक्त्वा स देवर्षिर्गतो नारायणाश्रमम् । नलकूबरमणिग्रीवावासतुर्यमलार्जुनौ ।।२३
ऋषेर्भागवतमुख्यस्य सत्यं कर्तुं वचो हरिः ।
जगाम शनकैस्तत्र यत्रास्तां यमलार्जुनौ ।।२४ देवर्षिर्मे प्रियतमो यदिमौ धनदात्मजौ ।
तत्तथा साधयिष्यामि यद् गीतं तन्महात्मना ।।२५
इत्यन्तरेणार्जुनयोः कृष्णस्तु यमयोर्ययौ । आत्मनिर्वेशमात्रेण तिर्यग्गतमुलूखलम् ।।२६
बालेन निष्कर्षयतान्वगुलूखलं तद्
दामोदरेण तरसोत्कलिताघ्रिबन्धौ ।
निष्पेततुः परमविक्रमितातिवेप- स्कन्धप्रवालविटपौ कृतचण्डशब्दौ ।। २७
तत्र श्रिया परमया ककुभः स्फुरन्तौ
सिद्धावुपेत्य कुजयोरिव जातवेदाः । कृष्णं प्रणम्य शिरसाखिललोकनाथं बद्धांजली विरजसाविदमूचतुः स्म ।।२८
कृष्ण कृष्ण महायोगिंस्त्वमाद्यः पुरुषः परः ।
व्यक्ताव्यक्तमिदं विश्वं रूपं ते ब्राह्मणा विदुः ।।२९
त्वमेकः सर्वभूतानां देहास्वात्मेन्द्रियेश्वरः । त्वमेव कालो भगवान् विष्णुरव्यय ईश्वरः ।।३०
त्वं महान् प्रकृतिः सूक्ष्मा रजः सत्त्वतमोमयी । त्वमेव पुरुषोऽध्यक्षः सर्वक्षेत्रविकारवित् ।।३१
गृह्यमाणैस्त्वमग्राह्यो विकारैः प्राकृतैर्गुणैः । को न्विहार्हति विज्ञातुं प्राक्सिद्धं गुणसंवृतः ।।३२
तस्मै तुभ्यं भगवते वासुदेवाय वेधसे । आत्मद्योतगुणैश्छन्नमहिम्ने ब्रह्मणे नमः ।।३३
यस्यावतारा ज्ञायन्ते शरीरेष्वशरीरिणः । तैस्तैरतुल्यातिशयैर्वीर्यैर्देहिष्वसंगतैः ।।३४
स भवान् सर्वलोकस्य भवाय विभवाय च । अवतीर्णोऽशभागेन साम्प्रतं पतिराशिषाम् ।।३५
नमः परमकल्याण नमः परममंगल । वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः ।।३६
अनुजानीहि नौ भूमंस्तवानुचरकिंकरौ । दर्शनं नौ भगवत ऋषेरासीदनुग्रहात् ।।३७
वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायां हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः । स्मृत्यां शिरस्तव निवासजगत्प्रणामे दृष्टिः सतां दर्शनेऽस्तु भवत्तनूनाम् ।।३८
श्रीशुक उवाच इत्थं संकीर्तितस्ताभ्यां भगवान् गोकुलेश्वरः । दाम्ना चोलूखले बद्धः प्रहसन्नाह गुह्यकौ ।।३९
श्रीभगवानुवाच
ज्ञातं मम पुरैवैतदृषिणा करुणात्मना ।
यच्छ्रीमदान्धयोर्वाग्भिर्विभ्रंशोऽनुग्रहः कृतः ।।४०
साधूनां समचित्तानां सुतरां मत्कृतात्मनाम् । दर्शनान्नो भवेद् बन्धः पुंसोऽक्ष्णोः सवितुर्यथा ।।४१
तद् गच्छतं मत्परमौ नलकूबर सादनम् । संजातो मयि भावो वामीप्सितः परमोऽभवः ।।४२
श्रीशुक उवाच
इत्युक्तौ तौ परिक्रम्य प्रणम्य च पुनः पुनः ।
बद्धोलूखलमामन्त्र्य जग्मतुर्दिशमुत्तराम् ।।४३
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे नारदशापो नाम
दशमोऽध्यायः ।।१०।।

श्रीमद्भागवतातील दशमस्कंध पूर्वार्धातील आठवा अध्यायातील ही गोष्ट आहे.
३२. बलराज आणि इतर गोपमुले एकदा खेळत होती. खेळता खेळता त्यांनी आई यशोदेकडे जाऊन सांगितले की कृष्णाने माती खाल्ली.
३३. कृष्णाच्या भल्यासाठीच यशोदा त्याला रागवली आणि घावरून कावऱ्या बावऱ्या झालेल्या कृष्णाचा हात पकडून त्याला म्हणाली,
३४. “अरे, तुला स्वतःला आवरता आलं नाही का? गुपचूप माती का खाल्लीस? हे तुझे सवंगडी, हा तुझा दादा पण हेच सांगत आहेत."
३५. श्रीकृष्ण म्हणाले,“आई, अगं मी नाही खाल्ली माती. हे सगळे खोटं बोलत आहेत. यांचं तू खरं मानत असशील तर तू स्वतःच माझं तोंड बघ!
३६. “असं आहे तर उघड पाहू तोंड." असं म्हंटल्यावर भगवान हरीने तोंड उघडले. अखंड ऐश्वर्य असलेले श्रीहरी केवळ लीला म्हणून मनुष्यबालक झाले होते.
३७. तिला त्यात अखिल विश्व, पर्वत, आकाश,
३८दिशा,द्विपे, समुद्र, पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र, तारे युक्त असे आकाशमंडल, आकाशस्थ तेजोमोल, तेज, सूर्य, अंतरिक्ष, वैकारिक इंद्रिये, मन, पंच तन्मात्रा, तीनगुन या सगळ्या विलक्षण गोष्टी, गोकुळ आणि स्वतःला ही आपल्या मुलाच्या उघडलेल्या मुखात पाहून ती गोंधळून गेली.
४०. हे स्वप्न आहे की ईश्वराची माया आहे की माझ्याच बुद्धीला काही भ्रम झालाय? या माझ्या मुलात जन्मजात काही आत्मसिद्धी आहे की काय?
४१. बुद्धी, मन, कर्म आणि वाणी यांद्वारे जसे आहे तसे कधीच अनुमानालाही कळणार नाही. हे सगळं ज्याच्यापासून आहे आणि ज्याच्या आश्रयाने आहे असे समजते, जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे, त्या परमपदाला मी नमस्कार करते.
४२. ही मी आहे, हा माझा पती आहे, हा माझा मुलगा, या व्रजाच्या स्वामीची मी स्वामिनी आहे, ऐश्वर्याची स्वामिनी आहे, पतिव्रता आहे, हे गोप गोपी गोधन हे माझे आहे, असे जे मला वाटत आहे, ती माझी कुबुद्धी आहे. ही ज्याची माया आहे, तोच माझी गती आहे.
४३. यशोदेला अशा प्रकारे या गोष्टीमागचे सत्य कळले. मग त्या परमेश्वराने पुत्र्याच्या स्नेहाच्या रूपात असलेली आपली वैष्णवी माया तिच्या ठायी पसरली.
४४. लगेच यशोदेची त्या घटनेची आठवण गेली. आपल्या लेकराला तिने मांडीवर उचलून घेतले. तिच्या मनात मुलाच्या विषयीचे प्रेम दाटून आले. जसे पूर्वी होते तसेच प्रेम.
४५. वेद, उपनिषदे, भक्तगण या सर्वांकडून ज्याचं माहात्म्य गायलं जातं त्या हरीला ती सामान्य मुलगा समजू लागली. राजा म्हणाला:
४६. “नंद राजाने इतके मोठे कोणते पुण्य केले होते? आणि थोर यशोदेने तरी कोणते सत्कर्म केले होते जिचं स्तन्य हरीने प्यायले?”
४७. कृष्णाच्या सुंदर बाललीला त्याच्या जन्मदात्यांनाही अनुभवता आल्या नाहीत, त्या बाललीला अजूनही प्रतिभावंत कवी गात असतात. त्रैलोक्याचे पाप दूर करणाऱ्या श्रीशुक म्हणाले.
४८. द्रोण नावाचा एक श्रेष्ठ वसुधारा नावाच्या आपल्या पत्नीसह राहात होता. ब्रह्मदेवाच्या आदेशाचे तो पालन करीत असे.
४९. तो ब्रह्मदेवाला म्हणाला,“जेव्हा आम्ही पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा जगदीश्वर भगवंतावर आमची दृढ भक्ती जडावी, ज्यायोगे प्राणिमात्र दुर्गती तरून जाईल.
५०. “असेच होवो”, असे म्हंटल्यावर तो श्रेष्ठ व कीर्तिमान द्रोण नंद म्हणून गोकुळात जन्माला आला व नंद म्हणून प्रख्यात झाला. त्याची पत्नी धरा यशोदा झाली.
५१. हे भरतवंशातल्या राजा, त्यामुळे आपले मूल म्हणून जन्माला आलेल्या भगवान जनार्दनावर तसेच गोप आणि गोपींवर त्या पतिपत्नीची अत्यंत भक्ती होती.
५२. ब्रह्मदेवाचा आदेश सत्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण बालरामासह गोकुळात राहू लागले. त्यांनी आपल्या लीलेने त्यांच्या मनात आपल्या बद्दल प्रेम निर्माण केले.परमहंस संहिता असणाऱ्या श्री भा म द स्कं पू विश्व नावाचा आठवा अध्याय संपला.

Translation missing: mr.general.search.loading